शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ऐतिहासिक वारसा जतन करणे ही सर्वांची जवाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:28 IST

शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वच्छता अभियानाला १५० दिवस पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले. ऐतिहासिक वारसा कुणा एका व्यक्तीचा, समुंहाचा नसून तो सवार्चा आहे. त्याचे संवर्धन करणे सवार्ची जवाबदारी आहे, सवार्नी एकत्रीत येऊन याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यक्तीगत कार्य नसून हे शहराचे, राज्याचे तसेच देशाचे कार्य आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानस्थळी शुक्रवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली. स्थानिक बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यत किल्ल्यावरून फिरून किल्ला व बुरूजांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील १ मार्चपासून चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. तीन आॅगस्टला या अभियानास १५० दिवस पूर्ण झाले आहे. मागील १५० दिवसांपासून संस्थेचे कार्यकर्ते सकाळच्या वेळेस नियमीत श्रमदान करून किल्ल्यावरील स्वच्छता करीत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी सलील यांनी अभियान स्थळी भेट दिली.याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांना महात्मा गांधी यांची पेंटीग भेट दिली. यावेळी डॉ गुलवाडे, प्रशांत आर्वे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, धर्मेंद लुनावत, तसेच इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.