शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

सिंचन विहिरींना सीईओऐवजी आता बीडीओ देणार अंतिम मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

राज्य शासनाच्या २८ नोव्हेंबर २०१७ च्या निर्णयानुसार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांना ...

राज्य शासनाच्या २८ नोव्हेंबर २०१७ च्या निर्णयानुसार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांकडे कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केल्यानंतर संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे अर्ज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जात होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कार्याची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे पंचायत समितीकडून आलेल्या शेतकऱ्यांच्या योजनांना अंतिम मंजुरी देण्यास विलंब व्हायचा.

विहीर मंजुरीला विलंब

लागवडीचा हंगाम निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर होत नव्हती. विहिरीसाठी शेतकरी वारंवार पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याने शासनाने बदल करून सिंचन विहिरींना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

कोट

वैयक्तिक सिंचन विहिरींच्या कामांना प्रशासकीय अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार संवर्ग विकास अधिकाऱ्यांना देण्याबाबत ४ मार्च २०२१ रोजी शासन निर्णय जारी झाला. या निर्णयामुळे पंचायत समितीस्तरावरच निर्णय होऊन शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजनांचा सहजपणे लाभ घेता येणार आहे.

- किरणकुमार धनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा), जि. प. चंद्रपूर