शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

इरई नदीचे जलस्त्रोत प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:53 IST

चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे

ठळक मुद्देमहानगर पालिकेचे दुर्लक्ष : शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेपाणीपुरवठा करणाºया तीन मोठ्या विहिरी इरई नदीपात्रात आहेत. यातून रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन शहरातील सुमारे ४० टक्के भागाला दररोज पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या नदी पात्रामध्ये शहरातील कचºयापासून तर शासकीय व खासगी रुग्णालयातील घाणकपडे मोठ्या प्रमाणात या विहिरीजवळ धुण्यास आणल्या जात आहे. रुग्णालयातील कपड्यांमध्ये आॅपरेशनपासून ते गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे कपडे व चादरींचे प्रमाण जास्त आहे. शहरात घाट नसल्यामुळे काही व्यावसायिक या ठिकाणी कपड्यांची धुलाई करतात त्यामुळे रुग्णालयातील कपड्यांची घाण व धुण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळते. या मार्गावर बाजार समिती व एमआयडीसी असल्यामुळे येथे येणारी वाहनेदेखील याच पात्रात मोठ्या प्रमाणात धुण्यात येत आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया विहिरी भोवतालचे संपूर्ण पाण्याचे पात्र गटारीच्या पाण्यासारखे काळ झाले आहे. या घटनेकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका प्रशासनाने दूर्लक्ष करत आहे. जलबिरादरीने या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होणाºया भागातील आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची वेळ येऊ शकते, असा धोका जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी वर्तविला आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना करावीइरई नदीचे जलस्त्रोत प्रदुषित होत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. चंद्रपूर शहराची जलवाहिनी म्हणून ओळखणाºया इरई नदीचा नैसर्गिक पोत दिवसेंदिवस खराब होत आहे. यावर आळा घातला नाही, तर येणाºया काही वर्षांत नदीचे पाणी प्राशन करणे अशक्य होईल. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगर पालिका प्रशासनाने पाणी प्रदुषणाला प्रतिबंध घालावा, अशी मागणी जलबिरादरीने केली.