शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी

By admin | Updated: October 21, 2016 01:06 IST

परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली

काँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे निवेदनभद्रावती : परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत त्वरित द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसने केली आहे. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठविले आहे.हाती आलेले सोयाबिन, कापूस हे नगदी पिके परतीच्या पावसाने खराब होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या दोन वर्षापासून पडणाऱ्या दुष्काळाचा सामना करीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस होऊन भरमसाठ पीक येणार, या आनंदात शेतकरी असताना परतीच्या पावसाने घात केला. तोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. त्यातच अनेकांची मातीची घरे कोसळून नुकसान झाले आहे.दिवाळीसारखा सण तोंडासमोर असताना हातात पैसा नाही. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पडझड झालेल्या मकानधारकांना त्वरित मदत करावी, याकरिता तहसीलदार सचिन कुमावत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेसतर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश गोंडे, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर बोरघरे, वरोरा- भद्रावती विधानसभा युवक काँग्रेस महासचिव शाम चटपल्लीवार, रवी पवार, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सतिश वानखेडे, कार्यकर्ते मनोहर निब्रड, नंदकिशोर पचारे, राजू पाऊनकर, सागर नन्नावरे, सागर पोटे, सुरज रोडे, रुपेश मोहितकर, प्रविण देवगडे, आशिष लांडगे, जुबेर शेख, सलाम शेख, विवेक कामतवार, सागर अंबाघरे, दिनेश नागपूरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)