शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

राजुरा मुक्तीसंग्राम लढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:24 IST

हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : जिवती येथे पार पडले ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ , रवि नारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशपायम व अनेक सेनानीच्या नेतृत्वात लढलेल्या या लढ्यामुळे या संस्थानातील अनेक शहरे, गावे निजाम संस्थानातून मुक्त झाली. हे स्वातंत्र्य चिरायू होण्यासाठी विद्यमान पिढीने प्रेरणा घेत सर्वांनी बंधूभाव व ऐक्याची भावना बाळगून विकास समृध्द असा नवभारत घडविण्याचे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.राजुरा मुक्तीसंग्राम सोहळ्यानिमित्त जिवती येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी जिवती येथील बसस्थानक परिसरात केंद्रीय गृह राजयमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहन पार पडले. याप्रसंगी जिवती भाजप तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, भाजप उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री राजू घरोटे, भाजप महामंत्री सुरेश केंद्रे, पृथ्वीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष दत्ता राठोड, जि.प. सदस्य कमलाबाई राठोड, राजेश राठोड, नगरपंचायत सदस्य अनुसयाबाई राठोड, सुंदरबाई राठोड, किरण चौहाण, जिवतीचे तहसिलदार, जि. प., पं. स. सदस्य व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगली श्वापदांपासून शेतीचे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.