शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

ग्रामिण भागात नाविन्यपूर्ण कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील ...

चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील कंपन्याच्या सामाजिक दायित्व भागीदारीतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतमध्ये हे अभियान मागील चार वर्षांपासून राबविले जात आहे. या चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्ताली सेठी यांनी घेतला. या अभियानांतर्गत ग्रामपरिवर्तकांनी नाविन्यपूर्ण कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाच्या ग्रामकोष निधीच्या माध्यमातून सात कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहे. याकरिता थेट ग्रामपंचायतीला अबंध निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये शाश्वत कृषी विकास, महिला सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास, पिण्याचे पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, स्वच्छता, शाश्वत ऊर्जेस चालना, समाज प्रबोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर अभियानामार्फत कार्य केले गेले. यामध्ये गावात वाचनालये, डिजिटल शाळा, अंगणवाडी, स्वछता अभियान, आरोग्य शिबिर, वृक्षसंवर्धनाचे, कचराकुंड्या, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्धता आदी कामे करण्यात आली, या सर्वांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मीत्ताली सेठी यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मूल, चंद्रपूर, पोंभुर्णा, जिवती, कोरपना, चिमूर, नागभीड तालुक्याचे गट विकास अधिकारी, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल व सर्व ग्रामपरिवर्तक उपस्थित होते .