शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

ग्रामिण भागात नाविन्यपूर्ण कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील ...

चंद्रपूर : राज्यातील एक हजार खेडी आदर्श गाव म्हणून पुढे यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील कंपन्याच्या सामाजिक दायित्व भागीदारीतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतमध्ये हे अभियान मागील चार वर्षांपासून राबविले जात आहे. या चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्ताली सेठी यांनी घेतला. या अभियानांतर्गत ग्रामपरिवर्तकांनी नाविन्यपूर्ण कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाच्या ग्रामकोष निधीच्या माध्यमातून सात कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहे. याकरिता थेट ग्रामपंचायतीला अबंध निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये शाश्वत कृषी विकास, महिला सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास, पिण्याचे पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, स्वच्छता, शाश्वत ऊर्जेस चालना, समाज प्रबोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर अभियानामार्फत कार्य केले गेले. यामध्ये गावात वाचनालये, डिजिटल शाळा, अंगणवाडी, स्वछता अभियान, आरोग्य शिबिर, वृक्षसंवर्धनाचे, कचराकुंड्या, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्धता आदी कामे करण्यात आली, या सर्वांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मीत्ताली सेठी यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मूल, चंद्रपूर, पोंभुर्णा, जिवती, कोरपना, चिमूर, नागभीड तालुक्याचे गट विकास अधिकारी, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल व सर्व ग्रामपरिवर्तक उपस्थित होते .