शहरं
Join us  
Trending Stories
1
३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
2
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
3
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
4
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
5
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
6
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
7
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
8
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
9
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
10
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
11
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
12
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
13
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
14
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
15
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
16
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
17
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
18
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
19
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

आशिष खाडे पळसगाव : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ...

आशिष खाडे

पळसगाव : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे कर्जाची उचल करून त्याची परतफेड केली, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु आजतागायत अजूनही शेतकऱ्यांना ती रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन दिलेल्या वेळेत कर्जाचा भरणा करून उचललेल्या कर्जाची परतफेड करीत होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या घरातील किमती वस्तू, काही शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्जाचा भरणा केला. ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यास महाविकास आघाडी अनेक कारणामुळे विलंब करीत आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी रोष तयार झाला आहे.

कोट

आम्ही शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड न चुकता करतो. परंतु शासनाने आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

- मनीषा पुंडलिक उपरे

नियमित कर्जदार शेतकरी, पळसगाव