शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

तूर, मिरची पिकावरही वातावरणाचा प्रभाव

By admin | Updated: November 6, 2016 01:01 IST

हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे.

मजुरांची टंचाई : शेतकरी स्वत: करीत आहेत फवारणीचंद्रपूर : हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकावर बसलेला दिसत आहे. आता धानपिकासह तूर व मिरची पिकालाही या वातावरणाच्या फटक्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे. सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने शेतकऱ्याना शेतमजूरी मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील व गावातील काही मजुरांना घेऊन अनेक शेतकरी पिकाची कापणी करावी लागत आहे. पण जिल्ह्यात काही भागात तूर व मिरची पिकाचे उत्पादन घेतले होते. मागील दोन वर्षांपासून तूर डाळीलाही चांगला भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन ही वाढविले आहे. हिरव्या मिरचीला परराज्यात मोठी मागणी असल्याने व्यापारी शेतकऱ्याजवळून मिरच्या विकत घेऊन दुकाने माल दुसऱ्या राज्यात पाठवितात. परंतु या पिकावरही रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात भरघोस तुरीचे उत्पादन होणार असे चिन्ह दिसत असतांनाच ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादुर्भाव तुर पिकावर झालेला आहे.दिवाळी सणाचा पर्व असल्याने आता शेतऱ्यांना शेतमजूरही मिळणे कठीण झाले. शेतमजुरांना एक दिवसाची मजुरी २५०-३०० रुपयेदेऊनही शेतात औषधाची फवारणी करण्याकरीता मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च फवारणी यंत्राद्वारे तूर व मिरची पिकावर औषधी फवारणी करीत आहे. (प्रतिनिधी)