शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तूर, मिरची पिकावरही वातावरणाचा प्रभाव

By admin | Updated: November 6, 2016 01:01 IST

हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे.

मजुरांची टंचाई : शेतकरी स्वत: करीत आहेत फवारणीचंद्रपूर : हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकावर बसलेला दिसत आहे. आता धानपिकासह तूर व मिरची पिकालाही या वातावरणाच्या फटक्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे. सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने शेतकऱ्याना शेतमजूरी मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील व गावातील काही मजुरांना घेऊन अनेक शेतकरी पिकाची कापणी करावी लागत आहे. पण जिल्ह्यात काही भागात तूर व मिरची पिकाचे उत्पादन घेतले होते. मागील दोन वर्षांपासून तूर डाळीलाही चांगला भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन ही वाढविले आहे. हिरव्या मिरचीला परराज्यात मोठी मागणी असल्याने व्यापारी शेतकऱ्याजवळून मिरच्या विकत घेऊन दुकाने माल दुसऱ्या राज्यात पाठवितात. परंतु या पिकावरही रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात भरघोस तुरीचे उत्पादन होणार असे चिन्ह दिसत असतांनाच ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादुर्भाव तुर पिकावर झालेला आहे.दिवाळी सणाचा पर्व असल्याने आता शेतऱ्यांना शेतमजूरही मिळणे कठीण झाले. शेतमजुरांना एक दिवसाची मजुरी २५०-३०० रुपयेदेऊनही शेतात औषधाची फवारणी करण्याकरीता मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च फवारणी यंत्राद्वारे तूर व मिरची पिकावर औषधी फवारणी करीत आहे. (प्रतिनिधी)