शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

सामाजिक शास्त्राच्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढतेय

By admin | Updated: August 28, 2014 23:41 IST

आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी,

चंद्रपूर : आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी, नैतिक मूल्य घसरत आहे. तेव्हा सामाजिकशास्त्र हे विविध शाखांच्या अभ्यासक्रमाचा पाया आहे. त्यामुळे सामाजिक विषयांचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढत असल्याचे मत राज्य प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकुमार निकम यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे पुरस्कृत सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रपुरात बोलत होते. ‘सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिक्षणाचे संवर्धन’ हा कार्यशाळेचा विषय होता. यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कायदे, डॉ. श्याम कोरोटी, डॉ. एल. व्ही. शेंडे, प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले,, समन्वयक डॉ. प्रकाश शेंडे यांची उपस्थित होती. सद्यपरिस्थितीत मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. नैतिक मुल्यांचे संवर्धण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केले.सात दिवस विविध सामाजिक शास्त्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचा समारोप ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. कोकडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. अक्षय धोटे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)