शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे वाढले क्षारांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य ...

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य नसेल तर आरोग्य धोक्यात येत असते. असेच काहीसे तालुक्यातील औद्योगिक भागात निदर्शनास येत आहे.

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरातील अनेक ठिकाणी भूजलाच्या साठ्यात क्षारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

सर्वसामान्यपणे शुद्ध पाणी मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. शरीरास थोडेसे क्षार असणारे पाणी आवश्यक असतेच; परंतु पाणी अशुद्ध असेल तर ते आजाराला आमंत्रित करत असते. दरवर्षी एकरी चार टन क्षारांचा भरणा निरनिराळ्या माध्यमातून होत असून, प्रदूषित पाण्याचे संकट वाढतच आहे व स्वच्छ पाण्याचे साठे दूषित होत आहेत. त्यासाठी वेळीच जागृती झाली पाहिजे. औद्योगिक भागासोबतच ग्रामीण भागातसुद्धा परिस्थिती सारखीच होत चालल्याने भविष्यात दूषित पाण्यामुळे पिण्याचा पाण्याची बोंब नक्कीच होणार, यात काही शंका नाही.

पिण्याच्या पाण्यात कार्बोनेट, क्लोराईड, फॉस्फेट, बायकार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट अशा अनेक क्षारांचा भरणा उद्योगातील भागात वाढत असून, त्याचा मानवी व जनावरांच्या किडनीवर परिणाम होताना दिसून येत आहे.

मानवाला पाण्याचा माध्यमातूनच जास्तीत जास्त विकार होत असतात. टायफाॅईड, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ, त्वचा रोग, अस्थिव्यंग, पोटदुखी, मूतखडा, श्वसनाचे, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी पिल्याने होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.