शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

पावसाने हजेरी लावण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. परंतु अनेकांनी बियाणे घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस होताच कृषी केंद्रात गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे आवश्यक असताना काही केंद्रावर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही बघायला मिळाले. अनेकजण विनामास्क, कुठलेही सामाजिक अंतर न ठेवता कृषी दुकानांवर गर्दी केली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देगावातच बियाणे घेण्यावर भर : कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. दरम्यान, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील कृषी केंद्रालाच शेतकरी अधिक पसंती देत आहेत.पावसाने हजेरी लावण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. परंतु अनेकांनी बियाणे घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस होताच कृषी केंद्रात गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे आवश्यक असताना काही केंद्रावर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही बघायला मिळाले. अनेकजण विनामास्क, कुठलेही सामाजिक अंतर न ठेवता कृषी दुकानांवर गर्दी केली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. नागरिकांनी सामाजिक भान ठेवूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बचतगटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतयावर्षी कृषी कार्यालयातर्फे शेतकरी बचत गटांना परवाने देण्यात आले. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर खत वितरीत करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी बचतगटांची मदत घेण्यात आली. या गटांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरपोच खत वितरीत केले. गर्दी होऊ नये हा यामागील हेतू होता.जबाबदारी घ्यावीकोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता प्रत्येक व्यावसायिकांनी ग्राहकांना विशेष सुविधा देणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे याची अंमलबजावणी करावी, तसेच शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सामाजिक अंतर राखण्याकडे कृषी केंद्रांचे दुर्लक्षकृषी केंद्रातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जेवढी जबाबदारी व्यावसायिकांची आहे, तेवढीच प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे.एका रांगेत, सामाजिक अंतर ठेवून खरेदीचा व्यवहार करणे आवश्य आहे. परंतु याचे बहुतांश ठिकाणी पालन होताना दिसत नाही. विशेषत: ग्रामीण भागात नियमांची अपेक्षित अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र