शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण कंपनीला माहित आहे. त्यांनीच आपल्याला माहिती दिली असल्याचे उत्तर देऊन खळबळ उडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ना. हंसराज अहीर यांच्यासह उपस्थित अधिकारी चांगलेच चक्रावले.जिल्हा परिषदेमध्ये ना. अहीर यांनी सोमवारी आढावा सभा घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मंत्रीमदोहय चांगलेच संतापले. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबतची आजची स्थिती विचारून किती योजना सुरु आहे, कोणत्या योजना बंद आहे. याबाबत माहिती विचारली. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वीज कनेक्शनमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी असतानाही त्यामधून शेतकरी आणि काही नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. जर अवैध कनेक्शन आहे आणि पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी आहे तर तक्रार करण्यास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. थातुरमातूर उत्तर देण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे अनेक योजनांचा बट्याबोळ उडत असल्याचे दिसले.(नगर प्रतिनिधी)