शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:53 IST

देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी नाकारली जाते. शेतकºयांच्या पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. देशात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही. कसत असलेल्या वनजमिनी जबरानजोत धारकांच्या नावाने केल्या जात नाही. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा मोर्चाब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर धडकला.महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात संघर्ष यात्रा काढली आहे. विदर्भात ७ सप्टेंबरपासून पारशिवनी नागपूर पासून या यात्रेला सुरूवात झाली असून १३ सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी शहरात यात्रा पोहचताच हजारो शेतकरी, शेतमजूरांनी हातात झेंडे घेऊन शिवाजी चौकात दुपारी ३.०० वाजता यात्रेचे स्वागत केले.तत्पुर्वी महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व जबरानजोत धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन किसान नेते विनोद झोडगे, नामदेव नखाते, श्रीधर वाढई, देवराव खानखुरे, कुंदा कोहपरे, बाळकृष्ण दुमाने, सुधीर खेवले, मनोहर आदे, श्रीराम हजारे, दिवाकर झाडे, मिलींद मेश्राम, राजू मोटघरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी शेतमजूरांनी दुपारी २.०० वाजता हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढला.सरकार विरूध्द घोषणाबाजी करत व हातात लाल झेंडे घेऊन ब्रह्मपुरी एस.डी.ओ. कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ काळे, तहसिलदार चव्हान यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले व मागण्यांविषयी चर्चा केली. यामध्ये शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, सर्व जबरानजोत धारकांना जमिनीचे पट्टे व घराचे पट्टे द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.