शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:59 IST

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमान्यवर : साखरीत पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.राजुरा तालुक्यातील साखरी (वा.) येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुकुंज आश्रम प्रचार विभागाचे केंद्रीय सदस्य अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, कृउबास सभापती कवडू पोटे, मारोती लोहे, प्रभाकर ढवस, शैलेश कावळे, नानाजी डोंगे, नरेंद्र मोहारे, सरपंच अर्जुन पाचपरे, किसन काळे, चंपत कावडकर, वासुदेव चटप, शेषराव बोंडे, पांडुरंग विरुटकर, गंगुबाई विरुटकर, वेकोलिचे प्रबंधक एकभरम उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर म्हणाले, राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी असून आपणही समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने सर्वांनी राष्ट्रसंतांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यासाठी प्रचार व प्रसार करण्याची विनंती त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दानदाते पांडुरंग विरुटकर व गंगुबाई विरुटकर यांचा अ‍ॅड. सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ढोल-ताशांचा गजर, विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी भव्य शोभायात्रा काढली.यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व साखरीवासीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन पंढरीनाथ घटे यांनी तर आभार शेषराव बोंडे यांनी मानले.