शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मंडईतील व्यापाऱ्यांवर उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

घुग्घूस : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाने ३० मेपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यात अत्यावश्यक सेवा व ...

घुग्घूस : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाने ३० मेपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यात अत्यावश्यक सेवा व किराणा, भाजीपाला दुकान सकाळी ११ लाच बंद करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे भाजी मंडईतील व्यापारी आर्थिक संकटात आले आहेत.

दुसरीकडे चारचाकीवर भाजीपाला विकणाऱ्या गाड्या दिवसभर तर सोडाच रात्री ९ वाजेपर्यंत मास्कचा वापर न करता ओरडू ओरडू बिनधास्त व्यवसाय करीत आहे. त्यामुळे बाजारात बसून व्यवसाय करून पोट भरणाऱ्या लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या भाजीपाला विकणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे पासिंंग केलेले तराजू काटे नसल्याचे आढळून येते. या प्रकारे रात्रीपर्यंत रस्त्यावरून भाजीपाला विकी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.