शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:51 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देजिवती सीमेवरील वास्तव : शिक्षणासाठी पायी प्रवास

आॅनलाईन लोकमतजिवती : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गोची होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त आहेत. येथे एक ते चारपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेत होते. मात्र मागील दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिवती तालुक्यातील अनेक शाळेमध्ये तेलगू शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह मराठी शाळेकडे वळताना दिसून येत आहे. मात्र वाहतुकीच्या साधणांची अडचण असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.विद्यार्थ्यांसाठी शासनाने मानव विकास अंतर्गत बस सुरु केल्या. मात्र जिवती तालुक्याच्या सीमेवर १४ वादग्रस्त गावात बसेस जात नसल्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पायदळ शाळेत जावे लागत आहे. तर पुढील २५ किमीचे अंतर खासगी आॅटोतून जिवघेणा प्रवास करीत करावा लागत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करायची पण ग्रामीण भागात अजूनही बहुतेक योजना पोहचल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीनामध्ये स्थगिती व गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.