शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अघोरी सुरक्षेचे पुन्हा किती बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

गोंडपिपरी मागासलेल्या तालुक्याचा यादीत समाविष्ट आहे. उद्योग विरहीत असलेल्या या तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याला जंगलाने वेढले आहे. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने शेतपिकांना वन्यजीवांचा हैदोसाचा फटका दरवर्षीच बसतो.

ठळक मुद्देकुंपणावरील वीज प्रवाह धोकादायक : दोन शेतकरी व दोन वाघांचा मृत्यू

निलेश झाडेलोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात वन्यजीवांचा हैदोसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान होते. वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. अशात हतबल झालेला बळीराजा कुंपणावर जिवंत विद्युत प्रवाह सोडून  अघोरी सुरक्षेचा नादी लागला. या अघोरी सुरक्षेने तालुक्यातीन तीन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे तर दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. ही अघोरी सुरक्षा पुन्हा किती लोकांचा बळी घेणार, असा प्रश्न आता तालुक्यात उपस्थित केला जात आहे.गोंडपिपरी मागासलेल्या तालुक्याचा यादीत समाविष्ट आहे. उद्योग विरहीत असलेल्या या तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याला जंगलाने वेढले आहे. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने शेतपिकांना वन्यजीवांचा हैदोसाचा फटका दरवर्षीच बसतो. शेतपिकांची वन्यजीवांकडून होणारी नासाडी हा गंभीर प्रश्न झाला आहे. शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. 

शेतपिकात वन्यजीवांचा हैदोस हा शेतकºयांपुढे अतिशय गंभीर प्रश्न आहे. नानाविध उपाययोजना करूनही वन्यजीवांकडून नासाडी होतच असते. शेतपिकांच्या होणाºया नुकसानीच्या तुलनेत भरपाईची रक्कम अतिशय तोकडी असते. शेतकºयांनी नेमके काय करावे, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे.- प्रवीण मेश्राम, शेतकरी धाबा

शेताचा कुंपणाला विद्युत प्रवाह सोडण्याचा घातक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात बघायला मिळतो. यात मानव आणि वन्यजीवांचा बळी गेलेला आहे. हे प्रकार बंद व्हावे यासाठी दरवर्षीच महावितरणतर्फे जनजागृती केली जाते.- टी. पी. लेकुरवाळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, धाबा

शेताभोवताल लावलेल्या तार कुंपणाला विद्युत प्रवाह सोडणे हे अत्यंत धोकादायक आहे. याबाबत दरवर्षी वनविभागाकडून जगजागृती केली जाते. हा प्रकार मानवाचा आणि वन्यजीवांचा बळी घेणारा आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनी टाळायला हवा.-एस.जे.बोबडे  वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग धाबा.