शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

अतिक्रमणामुळे नष्ट होतेय ऐतिहासिक वैभव

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले, गड, मंदिरे जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. चंद्रपुरातील परकोट, गोंड राजाची समाधी आणि शहरासभोवतलाही...

प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : राजेश बेले यांचा आरोपचंद्रपूर : इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले, गड, मंदिरे जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. चंद्रपुरातील परकोट, गोंड राजाची समाधी आणि शहरासभोवतलाही ऐतिहासीक प्राचीन वास्तू चंद्रपूरचे ऐतिहासीक वैभव सांगत आहेत. मात्र, मागील काही वर्षापासून परकोटालगत होत असलेले अतिक्रमण चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक वैभव नष्ठ करीत आहे.शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रपरिषदेत केला. चंद्रपूरचा इतिहास इ.स. १४६१ ते १५७२ पासूनचा आहे. अनेक गोंडकालीन राजांनी येथे राज्य केले. भद्रावती, बल्लारपूर, माणिकगड येथे इतिहासाची पुरावे सापडतात. चंद्रपूर गोंड राजाची राजधानीच होती. प्राचीन चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहराच्या सभोवताल परकोट असून चार मुख्य प्रवेशद्वार, आठ खिडक्या आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर आणि गोंड राजाची समाधी याचे अस्तित्व आजही शहरात बघायला मिळत आहे. मात्र परकोटालगत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. आजही अनेक ठिकाणी परकोट तोडून अवैध बांधकाम सुरु आहेत. दिवसाढवळ्या हे बांधकाम होत असतानाही महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागही निमुटपे पाहत आहे. या अतिक्रमणामुळे शहराचे ऐतिहासीक वैभव नष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)