शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मनोरे उभारताना शेतकऱ्यांना लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:54 IST

भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरात बैठक : सुधारणा करा- धानोरकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतु अधिसूचना ही त्रुटीपूर्ण व नुकसानग्रस्तांसाठी अन्यायकारक आहे, याकडे आ. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचे लक्ष वेधले.नुकसानग्रस्त शेतकºयांवरील अन्याय टाळण्यासाठी वीज मनोरे उभारताना शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत करून विविध सुधारणा सुचविल्या.मनोरे उभारतांना अधिग्रहीत करण्यात येणारी जमीन ही मूळ पायासकट मोजणी करावी, त्याचा मोबदला हा मुख्य नोंदणी महानिरीक्षकाच्या नियमाप्रमाणे संभाव्य अकृषक वाणिज्य दरानुसार देण्यात यावा, मनोरे उभारताना व त्यानंतर २५ वर्र्षांपर्यंत देखभालसाठी वापरात असलेल्या शेतकºयांच्या जमिनीचा जो वापर जमिनी करतील त्याचा मोबदल्याविषयी अधिनियमात समावेश करावा, शेतातून जी विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्याची पाहणी परिसर (लाईन कॉरीडोअर) च्या मापदंडानुसार निर्धारीत करावी, त्याप्रमाणे नुकसान भरपाई ही मुख्य महानिरीक्षक यांच्या संभाव्य अकृषण वाणिज्य वापराच्या दराने देण्यात यावी, सध्याची प्रस्तावित १५ टक्के जमिनीमध्ये वाढ करून ती कॉरीडोअर क्षेत्राला लागू करण्यात यावी.प्रस्तावित मनोऱ्यांमध्ये कंपनीमार्फत काही बदल झाल्यास नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतामध्ये कंपनीतर्फे काही सिव्हिल काम केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमामध्ये काही तरतूद नाही त्यामुळे शेतकरी हा भरपाईपासून वंचित राहतो. अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत या नियमात नुकसान भरपाईची तरतूद करावी, या सुधारणांवर चर्चा केली.बैठकीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून सचिन सोनटक्के, राजू गोखरे, सुनील गोखरे, संदीप लोहे, शेंडे, वर्भे, शिवसेना पदाधिकारी प्रमोद मगरे, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, प्रवीण काकडे, भोजराज झाडे, प्रफुल्ल पुलगमकर आदी उपस्थित होते.