शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:50 IST

किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.

ठळक मुद्देकिटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.देशात हरितक्रांती झाल्यापासून शेतकरी अनेक कंपनीची औषधी घेऊन फवारणी करत आहे. परंतु आतापर्यंत अशी जीव गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली नाही. परंतु याच वर्षी का आली. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकºयांचा जीव घेणे इतके सोपे झाले आहे का? असा प्रश्न शेतकरी करीत आहे. शेतीच्या अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहचल्या नाहीत. योजनांत गैरव्यवहार होत आहे. विषबाधेने जे शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये त्वरीत मदत देण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर शाखेने केली. निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यावेळी चंद्रकांत वैद्य केंद्रीय निरीक्षक, विनोद थेरे विभागीय अध्यक्ष, प्रविण काकडे जिल्हाध्यक्ष (दक्षिण), चंद्रशेखर झाडे (सचिव दक्षिण), विनोद निमकर, जिल्हा संघटक आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.