शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:50 IST

किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.

ठळक मुद्देकिटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.देशात हरितक्रांती झाल्यापासून शेतकरी अनेक कंपनीची औषधी घेऊन फवारणी करत आहे. परंतु आतापर्यंत अशी जीव गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली नाही. परंतु याच वर्षी का आली. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकºयांचा जीव घेणे इतके सोपे झाले आहे का? असा प्रश्न शेतकरी करीत आहे. शेतीच्या अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहचल्या नाहीत. योजनांत गैरव्यवहार होत आहे. विषबाधेने जे शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये त्वरीत मदत देण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर शाखेने केली. निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यावेळी चंद्रकांत वैद्य केंद्रीय निरीक्षक, विनोद थेरे विभागीय अध्यक्ष, प्रविण काकडे जिल्हाध्यक्ष (दक्षिण), चंद्रशेखर झाडे (सचिव दक्षिण), विनोद निमकर, जिल्हा संघटक आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.