शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस दमदार शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:14 IST

परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्प कोरडेच : आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे.गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर शुक्रवारीही दुपारी १५ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमणात दिलासा मिळाला असून वातावरणातही गारवा निमारण झाला आहे. परंतु, यावर्षी जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७.७५ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत १२०१.५९ च्या सरासरीने १८०२३ मिमी पाऊस झाला होता.गुरूवारी १०५ मिमी पाऊसपरतीच्या पावसाने शेतकरी काहीसा सुखावला असला तरी हा पाऊस काही भागातच झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७.०३ च्या सरासरीने १०५५ मिमी पाऊस झाला असून शुक्रवारच्या पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.