शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

परतीचा पाऊस दमदार शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:14 IST

परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्प कोरडेच : आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे.गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर शुक्रवारीही दुपारी १५ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमणात दिलासा मिळाला असून वातावरणातही गारवा निमारण झाला आहे. परंतु, यावर्षी जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७.७५ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत १२०१.५९ च्या सरासरीने १८०२३ मिमी पाऊस झाला होता.गुरूवारी १०५ मिमी पाऊसपरतीच्या पावसाने शेतकरी काहीसा सुखावला असला तरी हा पाऊस काही भागातच झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७.०३ च्या सरासरीने १०५५ मिमी पाऊस झाला असून शुक्रवारच्या पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.