शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आमरण उपोषणकर्त्यांचे आरोग्य खालावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:26 IST

राज्य सरकारकडून लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत तसेच ते उत्पादन खरेदीपर्यंत चुकीच्या व अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची लूट व नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये व त्यांना योग्य हमी भाव मिळावे, या उद्देशाने स्वेच्छानिवृत्तीधारक कृषी सहाय्यक निलेश राठोड याची प्रकृती खालावली असून त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : राज्य सरकारकडून लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत तसेच ते उत्पादन खरेदीपर्यंत चुकीच्या व अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची लूट व नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये व त्यांना योग्य हमी भाव मिळावे, या उद्देशाने स्वेच्छानिवृत्तीधारक कृषी सहाय्यक निलेश राठोड याची प्रकृती खालावली असून त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे.चिमूर येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तूर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष १ जानेवारी ते ३० मेपर्यंत तूर खरेदी करण्यात यावी, तूर विक्रीनंतर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, तूर खरेदी पाच हजार ६७५ रुपये या हमीभावानीच खरेदी करण्यात यावी इत्यादी मागण्यांकरिता चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच २६ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. राठोड यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून तुर उत्पादक शेतकरीसुद्धा साखळी उपोषणास बसले. चंद्रपर जिल्ह्यासह वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यांनीसुद्धा पाठींबा दिला आहे. या आंदोलनाला सहा दिवस होत असूनही कोणत्याही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतलेली नाही.