शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:17 IST

सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम अभियंता अनिल घुमडे यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देराग, द्वेश, मत्सर हे मानवाचे शत्रू

सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम अभियंता अनिल घुमडे यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर लोकमतशी बोलताना व्यक्त केले.यावेळी ते म्हणाले, राग हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे त्याच्यापासून मानवाने लांबच राहिले पाहिजे. राग, द्वेश, मत्सर बाजुला सारून आनंदमय व समाधानी आयुष्यासाठी प्रयत्न राहण्याचा संकल्प करणे म्हणजेच खरी मकरसंक्रांत. नाण्याच्या दोन बाजु असतात. त्यामुळे या दोन्ही बाजु तपासूनच लोकांनी कुठल्याही बाबतीत निर्णय घ्यावा. धकाधकीचे जीवन असल्याने नियमित व्यायाम, योगासने करून आपल्या शरिरावरही प्रत्येकाने प्रेम करावे, असेही घुमडे म्हणाले.बांधकाम विभागाशी निगडित विषयावर बोलताना अनिल घुमडे म्हणाले, चंद्रपुरात नेहमीच पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील इमारतधारकांनी आपल्या इमारतीत रेन वॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. याबाबत नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.मकरसंक्रांतीनिमित्त अनिल घुमडे यांनी युवकांनाही संदेश दिला. ते म्हणाले, सध्या अनेक युवक थोड्या अपयशामुळे लवकरच नैराश्येच्या गर्तेत जाताना दिसतात. मात्र युवकांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व संयम या गोष्टी बाळगाव्या. यश निश्चितच मिळते.