शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

हरणघाटच्या पाण्यासाठी शेतकºयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:23 IST

पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील....

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील अधिकाºयांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सावली तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी मूल तालुक्यातील राजगड, भवराळा, चांदापूर, विरई, फिस्कुटी, बोरचांदली, जुनासुर्ला, गडीसुर्ला या आठ गावातील शेतकºयांना मिळते. सदर निवेदनात हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी रोवण्याकरिता देण्यात यावे, या उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांवर लावण्यात आलेला पाणसारा माफ करण्यात यावा. नादुरुस्त मायनर, सबमायनर व मोरीची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, या मागण्यासह १३ लाख रुपयांचे वीज बिल भरले नाही म्हणून शासनाने शेतकºयांची अडवणूक करण्यासाठी हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी थांबविले, असा आरोपही काँग्रेसचे जिल्हा महासचिव व मूल पं.स.चे सदस्य संजय मारकवार यांनी केला आहे.पावसाच्या अभावामुळे हजारो शेतकºयांचे रोवणे खोळंबले आहे. तीन वर्षापासून सतत दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे सदर योजनेचे पाणी त्वरित सोडण्यासाठीचे निवेदन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. येत्या चार दिवसात सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.