शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

हरणघाटच्या पाण्यासाठी शेतकºयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:23 IST

पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील....

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील अधिकाºयांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सावली तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी मूल तालुक्यातील राजगड, भवराळा, चांदापूर, विरई, फिस्कुटी, बोरचांदली, जुनासुर्ला, गडीसुर्ला या आठ गावातील शेतकºयांना मिळते. सदर निवेदनात हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी रोवण्याकरिता देण्यात यावे, या उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांवर लावण्यात आलेला पाणसारा माफ करण्यात यावा. नादुरुस्त मायनर, सबमायनर व मोरीची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, या मागण्यासह १३ लाख रुपयांचे वीज बिल भरले नाही म्हणून शासनाने शेतकºयांची अडवणूक करण्यासाठी हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी थांबविले, असा आरोपही काँग्रेसचे जिल्हा महासचिव व मूल पं.स.चे सदस्य संजय मारकवार यांनी केला आहे.पावसाच्या अभावामुळे हजारो शेतकºयांचे रोवणे खोळंबले आहे. तीन वर्षापासून सतत दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे सदर योजनेचे पाणी त्वरित सोडण्यासाठीचे निवेदन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. येत्या चार दिवसात सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.