शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

हरणघाटच्या पाण्यासाठी शेतकºयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:23 IST

पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील....

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : पावसाने दडी मारल्याने हवालदील झालेल्या शेतकºयांनी हरणघाट उपसासिंचन योजनेच्या पाण्यासाठी सिंचन उपविभाग सावली येथील अधिकाºयांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सावली तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी मूल तालुक्यातील राजगड, भवराळा, चांदापूर, विरई, फिस्कुटी, बोरचांदली, जुनासुर्ला, गडीसुर्ला या आठ गावातील शेतकºयांना मिळते. सदर निवेदनात हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी रोवण्याकरिता देण्यात यावे, या उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांवर लावण्यात आलेला पाणसारा माफ करण्यात यावा. नादुरुस्त मायनर, सबमायनर व मोरीची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, या मागण्यासह १३ लाख रुपयांचे वीज बिल भरले नाही म्हणून शासनाने शेतकºयांची अडवणूक करण्यासाठी हरणघाट उपसासिंचन योजनेचे पाणी थांबविले, असा आरोपही काँग्रेसचे जिल्हा महासचिव व मूल पं.स.चे सदस्य संजय मारकवार यांनी केला आहे.पावसाच्या अभावामुळे हजारो शेतकºयांचे रोवणे खोळंबले आहे. तीन वर्षापासून सतत दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे सदर योजनेचे पाणी त्वरित सोडण्यासाठीचे निवेदन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. येत्या चार दिवसात सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.