शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

दीड लाख कुटुंबांना सिलिंडरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:52 IST

उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देउज्ज्वला योजना : जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनअंतर्गत अशा कुटुंबांना मोफत सिलिंडर दिल्या जाते. योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख १६२ कुटुंबांनी अर्ज सादर केले. यातील ८० हजार ५६८ कुटुंबांचे अर्ज मंजूर झाले असून १९ हजार ५९४ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण अर्जांपैकी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी म्हणून ७४ हजार १८५ कुटुंबांची निवड करण्यात आली. यातील ७४ हजार १३७ कुटुंबांना सिलिंडर देण्यात आला.४ हजार ४४७० कुटुंबांकडील गॅस जोडणी रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख ९४ हजार २६२ आहे. यात ४ लाख ९४ हजार ४८४ कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. यातील ३ लाख ३२ हजार १३० कुुटुबे गॅसधारक तर १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांकडे गॅस नाही. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढत आहेत.परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील शेकडो कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना गतिमान करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.-अन्यथा पुन्हा चुलआर्थिकदृष्ट्या दुर्बल या निकषातून उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मिळाले. मात्र, काही महिने लोटल्यानंतर सिलिंडर रिफिलींगसाठी लागणारे पैसे जुळविताना शेकडो कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने यावर तोडगा काढला नाही तर गरीबांना चुलीचाच आधार घेण्याची वेळ येऊ शकते. योजना राबवताना याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.