शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

सार्डतर्फे मानव वन्यजीव संषर्घावर मार्गदर्शन

By admin | Updated: August 2, 2015 01:15 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे ...

चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष समस्या डोके वर काढू पाहात आहे. या समस्येची तीव्रता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त सोशल अ‍ॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या ग्रामीण विकास व वन्यजीव क्षेत्रात सदैव कार्य करणाऱ्या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील पारोधी येथील २० युवकांना प्रत्यक्ष जंगलात नेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या भाणूसखिंडी येथे एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे आणि प्रा. योगेश दुधपचारे उपस्थित होते. प्रा. डॉ. दुधपचारे हे आपल्या भाषणात म्हणाले, २००२ पासून २०१५ पर्यंत १३५ मानवांचा मृत्यू मानव वन्यजीव संघर्षात झाला आहे. त्यापैकी ६२ लोक हे वाघ आणि बिबट यांच्या हल्ल्यात तर १७ लोक रानडुकरांच्या हल्ल्यात मारल्या गेले आहे. ९५ टक्के मृत्यू जंगलात झालेले आहे. त्यामध्ये फक्त ६ लोकांचा मृत्यू कोअर भागात तर जास्तीत जास्त मृत्यू बफर व इतर भागात झालेले आहेत. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मोहफुले आणि सरपणाच्या काड्या आणण्यासाठी महिल्या जंगलात जात असल्यामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी ही समस्या वाढण्यामागे मानवसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आपण नियमांचे पालन करीत नाही. जंगलातील आपला वाढणारा हस्तक्षेप कारणीभूत ठरत असल्याचे पटवून दिले. जंगलात अंधार पडल्यावर जाऊ नये. जंगलात खूप अंतर आत जाऊ नये, एकट्याने जाऊ नये, टेंभुर, मोह, जांभुळ, सरपनाच्या काड्या याचा अतिमोह करु नये, असे महत्वाचे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)