शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राष्ट्रसंताच्या विचारातूनच ग्राम समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी सामुदायिक प्रार्थनेची परंपरा सुरू केली. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. ग्रामगीता लिहून गावाच्या विकासाची दिशा दिली. गावावरूनच देशाची परीक्षा होत असल्याने आपले गावच तीर्थ करावे. राष्ट्रसंताच्या विचारातून गावात समृद्धी येते, असे प्रतिपादन जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केले.

ठळक मुद्देक्रिष्णा सहारे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी सामुदायिक प्रार्थनेची परंपरा सुरू केली. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. ग्रामगीता लिहून गावाच्या विकासाची दिशा दिली. गावावरूनच देशाची परीक्षा होत असल्याने आपले गावच तीर्थ करावे. राष्ट्रसंताच्या विचारातून गावात समृद्धी येते, असे प्रतिपादन जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केले.श्री गुरूदेव सेवा मंडळ व समस्त जनता जनार्धन तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात तीन दिवसीय राष्ट्रसंत सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष रिता उराडे, प्राचार्य एन. एस. कोकोडे, भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, अ‍ॅड. भेंडारकर, वेरूळकरगुरूजी, ठाणेदार प्रमोद मकेश्वर, किशोर तिडके, वनिता ठाकूर प्रा. कोकोडे, नगरसेविका लता ठाकूर आदींची उपस्थित होती.सभापती सहारे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी स्वच्छता, समता, बंधुता, सत्य, स्वांतत्र्य, न्याय मूल्यांची समाजात रूजवण केली. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबन हे ग्रामनिर्मिती जीवनाचे अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. डॉ. कुुंभारे यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे मोठेपण स्पष्ट केले. प्रास्ताविक निलकंठ रणदिवे, संचालन तेजश गायधनी यांनी केले. त्र्यंबक बन्सोड यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.