शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० महिन्यानंतर मिळाले ग्रामपंचायतीचे सदस्यत्व

By admin | Updated: May 1, 2017 00:41 IST

गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.

न्यायालयाचा निर्णय : निकालाच्या मतमोजणीतील चुकीचा फटकाआक्सापूर : गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या दरम्यान झालेल्या मतमोजणीत करण्यात आलेल्या चुकीमुळे दोन विजयी उमेदवारांना पदापासून वंचित राहावे लागले होते. अखेर न्यायालयातून न्याय मिळून करंजी येथील तुकेश वानोडे, विमल कतलाम यांना २० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाले आहे. विजयी उमेदवारांना पराभवच्या यादीत टाकल्याची ही कदाचित पहिलीच घटना असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निवडून आल्यानंतरही पराभवाची मानहानी स्विकारावी लागल्याने अखेर त्या दोन्ही विजयी उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यातील मौजा करंजी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. याच दरम्यान मतमोजणी दिनी प्रभाग क्रं. दोन मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविणारे तुकेश पत्रुजी वानोडे व अनु.जामती प्रवर्गातील विमल कतलाम यांना कमी मते मिळाल्याचे सांगून पराभूत झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अमान्य करीत वरील दोन्ही उमेदवारांनी गोंडपिपरी न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. याच दरम्यान ईव्हीममधील काळजीपूर्वक चाचपणी व त्यानुसार निकालाअंती वरील दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा निर्णय गोंडपिपरी न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला.याच आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी करंजी येथील तुकेश वानोडे व विमल कतलाम यांना निवडणुकीत विजयी घोषित करण्यासंबंधी तसेच ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाल्याचा आदेश काढून ग्रामपंचायतीला कळविले आहे.२८ एप्रिल २०१७ रोजी सदर दोन्ही विजयी उमेदवारांनी सदस्यत्व स्विकारले असून तब्बल २० महिन्याचा दीर्घ कालावधी लोटल्याने व पराभवाच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आपली नाहक मानहानी होऊन मानसिक त्रास झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुकेश वानोडे यांनी केली आहे. (वार्ताहर)