शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाची वाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:34 IST

भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहीवडे : केंद्र आणि राज्य सरकारने आश्वासन पाळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही. यामध्ये केंद्र शासनाचे ६० टक्के व उर्वरित राज्य शासन देण्याचे ठरले. मात्र केंद्र सरकार देत नसेल, तर आम्हीही देणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. ही फसवेगिरी बंद करुन केंद्र शासनाची वाढ पूर्णता द्यावी, असे आवाहन अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष (राज्य) रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रमेशचंद्र दहीवडे पुढे म्हणाले, सत्तेवर असलेला भाजप सरकार केवळ घोषणा करीत असतो. मात्र अंमलबजावणी शून्य आहे. त्याविरोधात अंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शोभा बोगावार, संध्या खनके, राधा सुंकरवार, पवित्रा ताकसांडे, साधना नाखले, गुजाबाई डोगे उपस्थित होते.८ जानेवारीला मोर्चाअंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीसंदर्भात संघटनेतर्फे अनेकदा अंदोलन करण्यात आले. दरम्यान केंद्र शासनाच्या मागण्यानुसार दीड हजार च्या ६० टक्के राज्य सरकार व उर्वरीत ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागेल.मात्र सद्याचे चित्र वेगळे दिसत असून शासनाने फसवेगिरी बंद करावी, केंद्र शासनाची वाढ पूर्णत: द्यावी, या मागणीला साठी ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौकातून प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सर्व अंगणवाडी सेविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.