शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाऊस कमी झाला म्हणणे शासनाची लबाडी

By admin | Updated: March 16, 2015 00:37 IST

पाण्याच्या बाबतीत येणारा काळ हा फार भीषण आहे. त्यासाठी आतापासूनच प्रामाणिकपणे नियोजन करणे आवश्यक आहे.

भद्रावती : पाण्याच्या बाबतीत येणारा काळ हा फार भीषण आहे. त्यासाठी आतापासूनच प्रामाणिकपणे नियोजन करणे आवश्यक आहे. फाऊस कमी झाला म्हणून बोंबा मारणे ही शासनाची लबाडी आहे. पाऊस कमी नाही तर, वाढतच आहे असे मत भूवैज्ञानिक व शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानोरकर यांनी व्यक्त केले.ग्राहक पंचायत शाखा कोंढातर्फे रविवारी कोंढा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्कर ताठे, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, कृषी अधिकारी आर.पेचे. मधुसूदन धुमकर, मिसाळ, खिचडे, विजय गुंडावार, वामन नामपल्लीवार, सेवकराव मिलमिले पुरुषोत्तम सलामे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)