शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

शासनाचा ‘तो’ जीआर अन्यायकारक

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

मत्ता व दायित्वाबाबत राज्ंय शासनाने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी काढलेले परिपत्रक अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा,

चंद्रपूर : मत्ता व दायित्वाबाबत राज्ंय शासनाने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी काढलेले परिपत्रक अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.तलाठी विनोद खोब्रागडे यांनी २५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर सचिव व त्यांच्या अधिनस्त सर्व सचिवांची प्रपत्र अ, ब, क, १,२,३ नुसार ‘नोकरीवर लागण्यापूर्वी व आजची मत्ता व दायित्व’ याबाबतची माहिती मागितली. दरम्यान १८ सप्टेंबर २०१४ रोजी अप्पर सचिव सु.ह. उमरानीकर यांनी २१ जून २०१२ ला मंत्रालयाला लागलेल्या आगेमध्ये काही दस्तावेज नष्ट झाल्यामुळे ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही, असे पत्र दिले. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी शासनाच्या मुख्य सचिवांचे सचिव रा.शा. कौरते यांनी सामान्य प्रशासन विभाग क्रमांक १९ मंत्रालय मुंबई-३२ यांच्याकडे अर्ज पाठविले आहे. त्यांच्याकडे पत्रव्यवहार करा, असे पत्र विनोद खोब्रागडे यांना पाठविले. विशेष म्हणजे, लगेच दुसऱ्या दिवशी १७ आॅक्टोबरला शासनाचे उपसचिव प्र.प्र.गोसावी यांनी परिपत्रक काढून त्यात वैयक्तिक स्वरुपाची माहिती पुरवू नये, असे नमूद केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असताना व आचारसंहिता लागू असताना, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यरत नसताना असा प्रकारचा जीआर जारी करून राज्यातील ११ कोटी जनतेवर अन्याय केला आहे, असा आरोप विनोद खोब्रागडे यांनी केला आहे. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करावा. अन्यथा या परिपत्रकाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.(शहर प्रतिनिधी)