शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘त्या’ गावांना पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:57 IST

अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

ठळक मुद्देनाना श्यामकुळे : जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेसाठी आ. नाना श्यामकुळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.धानोरा-पिपरी गावाजवळ वर्धा नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचे पाणी धारिवाल आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्याच्या दुसºया बाजूला चिंचेला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, या योजनेपर्र्यंत आता पाणी पोहचणे कठीण झाले आहे. या योजनेवर परिसरातील पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या गावांना पाणीपुरवठा होता. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. नदीपात्र फारसे पाणी नाही. त्यामुळे उद्योगांकडून पाण्याची उचल अशीच सुरु राहिली, तर ही पाणीपुरवठा योजनाच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीतील पाण्यावर आधी पिण्यासाठी, कृषीसाठी आणि नंतर उद्योगांसाठी पाण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. श्यामकुळे यांनी पालकमंत्र्यांंना केली.पालकमंत्र्याचे निर्देशजिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत आ. श्यामकुळे यांनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यां निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.