शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Updated: January 13, 2016 01:22 IST

अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गुंजेवाही : अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे नुकसान झाले. शासनाने सिंदेवाही तालुका दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केले आहे.तालुक्यात मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पीक कर्ज, सावकारी कर्ज, उसनवार रक्कम घेवून धानाची लागवड केली. अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पडीत राहिली. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धान पिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने धानपीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात आहे. आर्थिक संकटामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विचारात शेतकरी सापडला आहे. धान खरेदी केंद्र सर्व ठिकाणी सुरु न झाल्यामुळे खासगी व्यापारीही शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शासनाकडून शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. धानपीक परवडत नसल्याने तसेच अनेकांनी लागवड केलेल्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलून सिंदेवाही तालुका दुष्काग्रस्त घोषित करण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केली आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (वार्ताहर)