शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:01 IST

कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजबरानज्योत शेतकऱ्यांत संताप : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतकोठारी : कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.कोठारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने व वनहक्क समितीने अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे मिळावे यासाठी ठराव घेतला. नियमाप्रमाणे अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली. मात्र अद्याप स्थायी पट्टे मिळाले नाही. मागील ३० ते ४० वर्षापासून अतिक्रमीत जागेवर मशागत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र प्राप्त अर्जाची व कागदपत्राची तपासणी करुन शासनाकडून विविध जाचक अटी लावून त्याची पूर्तक करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या. तीन पिढ्याचा पुरावा, वनविभागाचा चौकशी अहवाल व अन्य अटी नमूद करुन अतिक्रमणधारकांना वेढीस धरले जात आहे. बहुतेक अतिक्रमण २००५ पूर्वीचे आहे. काहींना तात्पुरते पट्टे देण्यात आले. मात्र स्थायी पट्ट्यासाठी संघर्ष सुरूच असल्याचे म्हटले आहे. निवेदन देताना वेणूदास खोब्रागडे, सुरेश वाढगुरे, महादेव काळे, भगवान गोरे, मनोहर गोंधळी, विभाकर मावलीकर व सुभाष वाडगुरे उपस्थित होते.उपोषणाचा इशाराकोठारी येथील अतिक्रमण धारकांना त्वरीत स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमण धारकांसह उपोषण करण्याचा इशारा संदीप मावलीकर यांनी दिला आहे.