शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

सरकारला सद्बुद्धी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:42 IST

भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : गणरायाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडची दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, जनतेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणे, बँक घोटाळे अशा अनेक बाबींसाठी सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला. गणपतीच्या विसर्जनापूर्वी या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यामुळे जनतेचे कल्याण होईल, अशी मागणी या यज्ञाद्वारे करण्यात आली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहरअध्यक्ष मनदीप रोडे, सचिव भरत गुप्ता, वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष महिला सेना माया मेश्राम, शहर अध्यक्ष महिला सेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे, तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर, शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करण नायर, शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर, चैतन्य सदाफळे आदी उपस्थित होते.