शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

शेतकरी उत्पादित मालाला योग्य भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:32 IST

यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही.

ठळक मुद्देआम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे सोयाबीनचे तेल बाजारात ८० ते ९० रू किलोप्रमाणे विकल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला २५ ते ३० रुपये किलो भाव दिला जात आहे. सोयाबीनला पाच हजार रुपये कापसाला सात हजार रुपये व धानाला तीन हजार ५०० रूपये भाव देण्याच्या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत होती. आता भाजपा युतीचे शासन आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार, अशी अपेक्षा होती.पण सरकारकडून शेतकºयांविषयी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या स्वामिनाथन आयोगाची सरकारद्वारे साधी चर्चा करण्यात येत नाही.चंद्रपूर जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, तसेच बीटीकॉटन बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, सर्व शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विजबिल माफ करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात होता.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आम आदमी पार्टी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रभारी योगेश आपटे, बल्लारपूर-मूल प्रभारी सुनिल भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, अशोक आनंदे आदी उपस्थित होते.