शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

By admin | Updated: June 10, 2015 01:36 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ८२.१८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के इतके आहे. दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनी आघाडी घेतली आहे.येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, भालेराव पब्लिक स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व गुरुनानक पब्लिक स्कूल या शाळेनी दहावीच्या निकाल १०० टक्के देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बल्लारपूर तालुक्यात ८४१ मुले व ७८६ मुली असे एकूण १ हजार ६२७ बसले होते. यातील ६७५ मुले व ६६२ मुली उत्तीर्ण झाल्या. जनता विद्यालय बल्लारपूरचा निकाल सर्वात कमी ५३ टक्के लागला. येथील १३२ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली.विसापूर येथील श्री चिंतामणी विद्यालयातील ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले. येथे ९४.७३ टक्के निकाल लागला. नांदगाव (पोडे) येथील स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालयात ९५ पैकी ८९ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण टक्केवारी ९३.६८ इतकी आहे. बामणी (दुधोली) येथील श्री बालाजी हायस्कूलचा ९५.२३ टक्के निकाल लागला आहे. गिलबिली येथील यशोधरादेवी आदिवासी आश्रमशाळेचा ८८.८८ टक्के निकाल लागला आहे.कोठारी येथील जनता विद्यालय कोठारीचा ८८.४२ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ८६.९५ टक्के निकाल लागला. सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे. येथील महात्मा ज्योेतिबा फुले विद्यालयाची टक्केवारी ८०.६४ इतकी आहे.मानोरा येथील शांती निकेतन विद्यालयमध्ये ३४ पैकी २७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची ७९.४० टक्के आहे. मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात १७० पैकी १२२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. येथे ७१.७६ टक्के निकाल लागला. नगर परिषद गांधी विद्यालयात ६२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ६१.२९ टक्के निकाल लागला. थापर हायस्कूलमध्ये ९५ पैकी ६२ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी ६५.२६ इतकी आहे. जनता हायस्कूल डेपो शाखेत १०४ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. येथे ५९.६१ टक्के निकाल लागला. (शहर प्रतिनिधी)