शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

By admin | Updated: June 10, 2015 01:36 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ८२.१८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के इतके आहे. दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनी आघाडी घेतली आहे.येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, भालेराव पब्लिक स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व गुरुनानक पब्लिक स्कूल या शाळेनी दहावीच्या निकाल १०० टक्के देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बल्लारपूर तालुक्यात ८४१ मुले व ७८६ मुली असे एकूण १ हजार ६२७ बसले होते. यातील ६७५ मुले व ६६२ मुली उत्तीर्ण झाल्या. जनता विद्यालय बल्लारपूरचा निकाल सर्वात कमी ५३ टक्के लागला. येथील १३२ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली.विसापूर येथील श्री चिंतामणी विद्यालयातील ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले. येथे ९४.७३ टक्के निकाल लागला. नांदगाव (पोडे) येथील स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालयात ९५ पैकी ८९ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण टक्केवारी ९३.६८ इतकी आहे. बामणी (दुधोली) येथील श्री बालाजी हायस्कूलचा ९५.२३ टक्के निकाल लागला आहे. गिलबिली येथील यशोधरादेवी आदिवासी आश्रमशाळेचा ८८.८८ टक्के निकाल लागला आहे.कोठारी येथील जनता विद्यालय कोठारीचा ८८.४२ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ८६.९५ टक्के निकाल लागला. सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे. येथील महात्मा ज्योेतिबा फुले विद्यालयाची टक्केवारी ८०.६४ इतकी आहे.मानोरा येथील शांती निकेतन विद्यालयमध्ये ३४ पैकी २७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची ७९.४० टक्के आहे. मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात १७० पैकी १२२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. येथे ७१.७६ टक्के निकाल लागला. नगर परिषद गांधी विद्यालयात ६२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ६१.२९ टक्के निकाल लागला. थापर हायस्कूलमध्ये ९५ पैकी ६२ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी ६५.२६ इतकी आहे. जनता हायस्कूल डेपो शाखेत १०४ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. येथे ५९.६१ टक्के निकाल लागला. (शहर प्रतिनिधी)