शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घोडाझरी नहराची पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा : वर्षभरापूर्वी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून तळोधी बा. येथे जलविद्युत शुद्धीकरण यंत्राची पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे किटाळीजवळ पाईपलाईन फुटली. यामुळे नळयोजनेचे पाणी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा त्रास होत आहे.अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे. त्यामुळे तळोधी बा. येथील नागरिकांना विहीर, बोअरवेलचे पाणी प्यावे लागते आहे. वारंवार नळयोजना बंद केल्या जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. ग्रामपंचायत तळोधी बा.च्यावतीने लाईनची दुरुस्ती केली जात असून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली .

निकृष्ट पाईपलाईनमुळे वारंवार पाईपलाईन फुटली जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून  फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येऊन नळयोजना सुरू करावी.    -अशोक ताटकर, माजी सभापती पं. स. नागभीड

 

टॅग्स :water transportजलवाहतूक