शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
3
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
4
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
5
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
6
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
7
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
8
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
9
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
10
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
11
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
13
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
14
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
15
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
16
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
17
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
18
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
19
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
20
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीने साकारला जलशुद्धीकरण प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:28 IST

पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील.

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायत: शुद्ध पाण्यामुळे गावकºयांचे आरोग्य सुदृढ

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील. अन्यथा परिस्थिती विपरित होणार. त्यामुळे गोवरी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली. या जलशुद्धीकरण प्लॉन्टचे गावकºयांनी स्वागत केले असून पाच रुपयात नागरिकांना कॅनभर पाणी मिळत असल्याने गावकºयांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. गावात पाण्याचे मुबलक साठे आहेत. परंतु गावकºयांना मिळणारे पाणी हे शुद्ध असावे, या हेतूने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या मिळणाºया निधीतून नागरिकांसाठी गावातच जलशुद्धीकरण प्लॉन्ट उभारला. आरओ प्लान्ट सुरू झाल्याने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकºयांना मिळू लागले. आरओ मशिनच्या शुद्ध पाण्याच्या टाकीची धारण क्षमता दीड हजार लिटर आहे. या आरओ मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एटीएम मशिनमधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे नागरिकांनी आरओ मशिनला कार्ड दाखविल्यास एक कॅनभर म्हणजेच २० लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. जलशुद्धीकरणाकरिता ग्रामपंचायतीला जेमतेम साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती असते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यातून होत असतात. त्यामुळे शुद्ध पाणी गावकºयांना मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली आहे. या आरओ प्लान्टला गावकºयांचे चांगलेच सहकार्य मिळत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी शुद्ध पाण्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.जलशुद्धीकरण गावकºयांसाठी लाभदायीगावातील प्रत्येकच नागरिक शुद्ध पाण्याची मशिन बसवू शकत नाही. त्यामुळे हे जलशुध्दीकरण संयंत्र गावकºयांसाठी लाभदायी ठरत आहे. गोवरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरही ग्रामपंचायतीने राबविला तर गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते.प्रत्येकजण आरओ मशीन घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे , यासाठी जलशुद्धीकरण प्लान्टची निर्मिती करण्यात आली आहे. निरोगी आरोग्य राहण्यासाठी गावकºयांनी शुद्ध पाण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य