शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

गडचांदूर शहर उद्यानांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत विचार केल्यास गडचांदूर मागासलेला राहिल्याचे दिसून येते. कोरपना तालुक्‍याच्या मध्यभागी असल्याने व सिमेंट कंपन्यांचे जाळे ...

जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत विचार केल्यास गडचांदूर मागासलेला राहिल्याचे दिसून येते.

कोरपना तालुक्‍याच्या मध्यभागी असल्याने व सिमेंट कंपन्यांचे जाळे असल्यामुळे गडचांदूर शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. गडचांदूर गावाचे शहरात रूपांतर झाल्याला जवळपास सात वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर शहर झपाट्याने विकसित होतील, अशी लोकांची आशा होती. मात्र, सिमेंट कॉंक्रीटीकरण वगळता काहीही नावीन्यपूर्ण कामे शहरात झालेली दिसून येत नाही.

बालकांना, महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्याकरिता शहरात २० ते २५ खुले भूखंड उपलब्ध असताना कुठेही उद्यान निर्माण करण्यात आले नाही. शहरवासियांना केवळ प्रदूषणयुक्त वातावरणात आपला वेळ काढावा लागतो. अनेक शहरांमध्ये नावीन्यपूर्ण कामे करण्यात आली असून उद्यानेसुद्धा विकसित करण्यात आली आहेत. मात्र, गडचांदूर हे उद्यानापासून वंचित असलेले शहर आहे.