शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: January 26, 2017 01:26 IST

गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल

एकास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी मूल : गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल व सावली तालुका श्रमिक एल्गारच्या वतीने मूल उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील हजारो महिला-पुरूष सहभागी झाले होते. सरकारचे धोरण गरीब विरोधी असून त्याविरोधात श्रमिक एल्गारचा लढा सतत सुरू राहील, असा निर्धार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केला. त्या मोर्चाला संबोधीत करताना बोलत होत्या. जिल्ह्यातील अनेक एपीएल कुटूंबात कुपोषीत मुले असल्याने कुपोषण मुक्तीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजे, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने मूलचे तहसिलदार सरवदे व सावलीचे तहसिलदार भोयर यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, अनिल मडावी, संगीता गेडाम, रवी शेरकी, रामचंद्र हुलके, यात्रीका कुमरे, मिराबाई पेटकुले यांची भाषणे झालीत. सभेचे संचालन मूल तालुका सचिव दिनेश घाटे यांनी तर आभार किरण शेंडे यांनी मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी फरजाना शेख, सपना कामडी, वंदना मांदाडे, अनिल शेंडे, अमित राऊत, प्रेमदास उईके, बाळू मडावी, अरूण जराते, वच्छलाबाई लटारे, दौलत शेंडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) या आहेत मागण्या एपीएल कार्डधारकांना रेशन मिळाले पाहिजे, धान्यात वाढ झाली पाहीजे, कुपोषण मुक्तीसाठी प्रत्येक कुटूंबाला धान्य द्यावे, प्रत्येक कुटूंबाला किमान दोन लिटर रॉकेल द्यावे, वनजमिनीसाठी गैरआदिवासी करीता लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करावी, पट्टे देण्यासाठी ग्रामसभेची पन्नास टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.