शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाण पुलासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:17 IST

शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.रेल्वे पुलाचे मागील एक वर्षापासून सुरू आहे. पण बांधकामात दिरंगाई होत असल्याने रेल्वे लाईन ओलांडताना चार अपघात झाले. एका विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तिघे कायमचे अपंग झाल्याची घटना घडली. नवीन आराखड्यानुसार पुलाचे बांधणी करण्यात येत आहे. पण महिला, विद्यार्थी व नागरिकांकरिता हा पूल सुरक्षित नाही. त्यामुळे जुन्या आराखड्यानुसार बांधकाम करण्याची मागणी शहर विकास आघाडी, युथ फोर्स, महाराष्टÑ नवनिर्माण सेना व विविध सामाजिक संघटनेने केली. मोर्चाचे नेतृत्व भारत थुलकर, विष्णू बुजोणे, प्रशांत गद्दाला यांनी केले. मोर्चाची सुरूवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. याप्रसंगी विष्णू बुजोणे, आशा भाले, रेखा मेश्राम, चंदा डुंबरे यांनी विचार मांडले.