शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

रेल्वे उड्डाण पुलासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:17 IST

शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.रेल्वे पुलाचे मागील एक वर्षापासून सुरू आहे. पण बांधकामात दिरंगाई होत असल्याने रेल्वे लाईन ओलांडताना चार अपघात झाले. एका विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तिघे कायमचे अपंग झाल्याची घटना घडली. नवीन आराखड्यानुसार पुलाचे बांधणी करण्यात येत आहे. पण महिला, विद्यार्थी व नागरिकांकरिता हा पूल सुरक्षित नाही. त्यामुळे जुन्या आराखड्यानुसार बांधकाम करण्याची मागणी शहर विकास आघाडी, युथ फोर्स, महाराष्टÑ नवनिर्माण सेना व विविध सामाजिक संघटनेने केली. मोर्चाचे नेतृत्व भारत थुलकर, विष्णू बुजोणे, प्रशांत गद्दाला यांनी केले. मोर्चाची सुरूवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. याप्रसंगी विष्णू बुजोणे, आशा भाले, रेखा मेश्राम, चंदा डुंबरे यांनी विचार मांडले.