शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

शेतकºयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:15 IST

भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले.

ठळक मुद्देशेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले.शंकरपूर-डोमा जि.प. क्षेत्रातील गावात भारनियमन सुरू असल्याने शेतकरी व व्यापारी वर्ग चिंताग्रस्त आहेत. शेतकºयांचे धान, सोयाबीन, कापूस, मिरची हे मुख्य पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दिवसा सिंगल फेज व रात्री अल्पकाळ थ्री फेज वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी व्यवस्थित सिंचन करू शकत नाही. २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू करावा, थकबाकीदार शेतकºयांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, आदी मागण्यांसाठी शेकडो शेतकºयांनी आज शुक्रवारी मोर्चाच्या स्वरुपात वीज वितरणचे कार्यालय गाठले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभागीय अभियंता राठी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावनकर, दक्षा भगत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माधव बिरजे, चिमूरचे नगरसेवक विनोद ढाकूणकर, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता चौधरी, डॉ. विजय गावंडे, नंदकिशोर गावंडे, अमोद गौरकर आदी सहभागी झाले होते.