शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:05 IST

नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देदहा तालुक्यांचा समावेश : रा. प. महामंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना सत्र २०१८- १९ साठी मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ नोव्हेेंबर रोजी प्रारित केले आहे.दरवर्षीच असमानी व सुलतानी संकटाना शेतकºयांना पुढे जावे लागते. त्यामुळे शासनाने यावर्षी महा मदत प्रणालीतर्फे दुष्काळासाठी मुल्यांकन केले. त्यानुसार ट्रिगर दोन नुसार महाराष्ट्रातील सुमारे १८० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १० तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळगस्त तालुक्यांना विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वनविभागाने नुकताच घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळसदृश्य १८० तालुक्यांतील शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या  शालेय व महाविद्यार्थ्यालयीन विद्यार्थ्यांना सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रासाठी १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे.शहरी भागासाठी अनुज्ञेय नाहीसदर योजना १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ या सत्रासाठी लागू आहे. मात्र ही पास नुतणीकरण करणाऱ्यांना केवळ ग्रामीण बससेवेकरिता अनुज्ञेय राहणार तर शहरी बससेविकरिता ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.पूर्वीच्या पासधारकांनाही लागूराष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत होती. मात्र आता दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास नुतनीकरण करताना उर्वरीत ३३.३३ टक्के रक्कमही सुट देण्यात आली आहे.