शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट ...

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, परिस्थिती परत सामान्य होऊ लागल्यापासून किल्ला तसेच गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढू लागली आहे.

बल्लारपुरात लोकांना फिरण्याकरिता, तद्वतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांना शहरात फिरावयास नेण्याकरिता वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या जवळचे नदी तिरावरचा निसर्गरम्य आणि नयनरम्य गणपती घाट ही महत्त्वाची पिकनिक सहलस्थळे आहेत. गणपती घाटावर बसण्याची व मनमोकळे फिरण्याची उत्तम सोय त्याचप्रमाणे व्यायामाकरिता साधने आहेत. येथील विमानतळासारखे भव्य आणि प्रेक्षणीय बसस्थानक, मोठे लाकूड हेही दर्शनीय तसेच पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे स्थळ आहे. मात्र, अधिक वर्दळ ऐतिहासिक किल्ला आणि गणपती घाटावर बघायला मिळते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या दोन्ही जागांवर लोकांची वर्दळ पूर्वीसारखी वाढली आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे व प्रतिबंधात्मक इतर नियम पाळणे आवश्यक असतानाही या नियमांकडे पाठ फिरविली जात आहे.

140721\img-20210714-wa0009.jpg

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली