शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट ...

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, परिस्थिती परत सामान्य होऊ लागल्यापासून किल्ला तसेच गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढू लागली आहे.

बल्लारपुरात लोकांना फिरण्याकरिता, तद्वतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांना शहरात फिरावयास नेण्याकरिता वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या जवळचे नदी तिरावरचा निसर्गरम्य आणि नयनरम्य गणपती घाट ही महत्त्वाची पिकनिक सहलस्थळे आहेत. गणपती घाटावर बसण्याची व मनमोकळे फिरण्याची उत्तम सोय त्याचप्रमाणे व्यायामाकरिता साधने आहेत. येथील विमानतळासारखे भव्य आणि प्रेक्षणीय बसस्थानक, मोठे लाकूड हेही दर्शनीय तसेच पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे स्थळ आहे. मात्र, अधिक वर्दळ ऐतिहासिक किल्ला आणि गणपती घाटावर बघायला मिळते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या दोन्ही जागांवर लोकांची वर्दळ पूर्वीसारखी वाढली आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे व प्रतिबंधात्मक इतर नियम पाळणे आवश्यक असतानाही या नियमांकडे पाठ फिरविली जात आहे.

140721\img-20210714-wa0009.jpg

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली