शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

तेलंगणातील पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

रिॲलिटी चेक लोगो टाकणे शेतातील उभे पीक गेले वाहून : अतोनात नुकसान संघरक्षित तावाडे जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते ...

रिॲलिटी चेक लोगो टाकणे

शेतातील उभे पीक गेले वाहून : अतोनात नुकसान

संघरक्षित तावाडे

जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर तेलंगणातील गादीगुडा येथील नाल्याला पूर आल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील काही गावांना बसला आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे.

तेलंगणातील गादिगुडा या गावाला मोठा नाला असून सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. या नाल्याच्या पुरामुळे काही कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या सेवादासनगर, जोडणघाट, महाराजगुडा, वणी (बु) या गावातील शेतकऱ्यांच्या जवळपास ६० टक्के शेती आहे. परंतु या नाल्यास शुक्रवारी रात्री उशिरा मोठा पूर आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

बॉक्स

यांचे झाले नुकसान

सेवादासनगर येथील नाथराव हरी राठोड यांची संपूर्ण साडेतीन एकर शेतातील पीक पुरात वाहून गेले. तसेच वामन राठोड, कनिराम राठोड, शंकर राठोड, सुलाबाई चव्हाण, उत्तम जाधव, झालुबाई राठोड यासह गावातील २० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराजगुडा येथील सात शेतकऱ्यांचे तर जोडणघाट व वणी येथीलही काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तेलंगणा राज्यातील नदीकाठावरील महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक वाहून गेल्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देऊन भरपाई देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

240721\screenshot_20210724_095702.jpg

पुराच्या पाण्याने शेतातील उभे पीक वाहून गेल्याचे दृश्य