चारा-पाण्यासाठी भटकंती... सध्या उन्हाळा असल्यामुळे चारा व पाण्यासाठी राजस्थान येथील उंट पाळणाऱ्या समाजातील लोकांनी मूलमध्ये स्थलांतर केले आहे. ते अशीच गावोगावी भटकंती करीत असतात.
चारा-पाण्यासाठी भटकंती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 01:24 IST