शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मासेमारी संकटात

By admin | Updated: August 23, 2014 01:41 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे.

भेजगाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी नाल्यामधील जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संकटात असून मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या व इतर जलसाठ्यात पाणी नाही. परिसरात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून मासेमारी संस्था कार्यरत आहेत. मात्र सध्यास्थितीत निर्माण झालेली परिस्थिती संस्थाना चिंतेत टाकणारी आहे. गेल्या दोन ते चार वर्षातील कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यातील प्रचंड तापमाने तलावातील पाण्याचा साठा आवश्यकतेपेक्षा कमी झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कमी पाण्यातील मत्स्यबीज नष्ट झाल्याने तीन वर्षापासून भेजगाव येथील मासेमारी संस्था शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात असताना त्यांना मिळणाऱ्या थोड्याफार आर्थिक लाभावर मस्यबीज खरेदी करावे लागले. त्यातला त्यात बीज कंपन्याकडून सुद्धा संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक मस्यबीज सुरुवातीलाच नष्ट होतात. उरलेल्याची योग्य वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करुन नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. अनेक मासेमारी सहकारी संस्था तोट्यात आहेत. भेजगाव मासेमारी संस्थेकडे सध्या रानतलाव,सितला तलाव, पीपरी दीक्षित तलाव, भंजाठी तलाव, रंगारी तलाव लिलाव तत्वावर असून त्यात पाणीसाठा अत्यल्प असल्याने खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे. या संस्था आर्थिक संकटात असून सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)