शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

फायरवॉचरला बारमाही कामे द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:50 IST

जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.

ठळक मुद्देएकमुखी मागणी : फायरवॉचरचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.फायरवॉचरचा मेळावा आनंद भवन येथे बंडू उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख म्हणून गजेंद्र झॉ राजनांदगाव तसेच प्रा. दहीवडे उपस्थित होते.यावेळी विठ्ठल मडावी म्हणाले, फायरवॉचरला आग विझविण्याव्यतिरिक्त रस्ते बनविण्याचे काम करून घेतल्या जाते. परंतु जादा कामाची जादा वेतन दिल्या जात नाही. तर प्रा. दहीवडे म्हणाले, कायम कामगार जो काम करतो तेच काम रोजंदारी कामगार करतात. त्याला कायम कामगारांची मजुरी दिली पाहीजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन व आभार सरदार चुनारकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कालीदास मंगाम, भोजराज अलाम, माणिक मडावी, गोडघाटे, अलाम यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग