शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कढोली येथे आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:45 IST

तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कढोली गावाच्या बाहेर दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांनी गुराच्या चाऱ्याची सोय म्हणू तणसाचे ढिगारे तयार करुन ठेवले होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही संपूर्ण परिसरात पसरली. यात जवळपास २५ ते ३० शेतकऱ्यांचे तणसाचे ढीग जळून खाक झाले. आग गावाच्या दिशेने कुच करीत होती.आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले. पुढील अनर्थ घडू नये म्हणून गावकºयांना गावाच्या बाहेर एक किमी अंतरावर नेऊन ठेवण्यात आले. लगेच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आल्याने गडचिरोली आणि मूल येथून आग विझविण्याचे बंब बोलाविण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण ढिगाºयांना आग लागली होती. दरम्यान जि.प. प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीमुळे आग गावापर्यंत पोहचू शकली नाही. त्यानंतर अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थाळी सावलीच्या तहसीलदार उषा चौधरी, ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांचे सहकारी तसेच वनविभागाचे व्याहाड खुर्द येथील क्षेत्रसहाय्यक बुरांडे, वनरक्षक शंकर देठेकर, तलाठी व गावकºयांची उपस्थिती होती.