शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

कढोली येथे आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:45 IST

तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कढोली गावाच्या बाहेर दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांनी गुराच्या चाऱ्याची सोय म्हणू तणसाचे ढिगारे तयार करुन ठेवले होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही संपूर्ण परिसरात पसरली. यात जवळपास २५ ते ३० शेतकऱ्यांचे तणसाचे ढीग जळून खाक झाले. आग गावाच्या दिशेने कुच करीत होती.आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले. पुढील अनर्थ घडू नये म्हणून गावकºयांना गावाच्या बाहेर एक किमी अंतरावर नेऊन ठेवण्यात आले. लगेच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आल्याने गडचिरोली आणि मूल येथून आग विझविण्याचे बंब बोलाविण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण ढिगाºयांना आग लागली होती. दरम्यान जि.प. प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीमुळे आग गावापर्यंत पोहचू शकली नाही. त्यानंतर अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थाळी सावलीच्या तहसीलदार उषा चौधरी, ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांचे सहकारी तसेच वनविभागाचे व्याहाड खुर्द येथील क्षेत्रसहाय्यक बुरांडे, वनरक्षक शंकर देठेकर, तलाठी व गावकºयांची उपस्थिती होती.